Konkan Railway : वाशिष्ठी नदीचं पाणी ओसरल्यामुळे कोकण रेल्वे पुन्हा सुरु

Continues below advertisement

वशिष्ठी नदीचे पाणी ओसारल्याने कोकण रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आलेय.  वाशिष्ठीच्या पुरामुळे चिपळूण आणि कामठे स्टेशन दरम्यानची वाहतूक परवा पासून बंद होती. त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या होत्या, तर मुंबई आणि गोवा इथून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, आज सकाळी पावणे चारला ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर कोकण रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola