Farmer Marriage Issue | शेतकरी पुत्राच्या लग्नासाठी राजू शेठ्ठी पुढाकार घेणार? | ABP Majha

Continues below advertisement
नैसर्गिक आपत्तीनं हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता मुलाच्या लग्नाचा प्रश्न आ वासून उभा ठाकलाय. लग्नायोग्य मुलगी किंवा तिच्या आई- वडिलांच्या अपेक्षा यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. एबीपी माझानंही त्यासंदर्भात सविस्तर बातमी दिली होती. आता शेतकरी पुत्राच्या विवाहासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना पुढाकार घेणार का? असा प्रश्न विचारला जातोय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram