Kolhapur : महाराष्ट्र प्रवेशासाठी राज्य सरकारची नवी नियमावली, कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
01 Dec 2021 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनही सतर्क झालंय. कर्नाटकच्या सीमेतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. दोन डोस पूर्ण नसल्यास आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आलीय.