Kolhapur Flood : शिरोळमध्ये पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीचा मोर्चा
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
17 Aug 2021 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकारच्या घरात पाणी गेलं असतं तर सरकारही लढलं असतं... आम्ही आणखी किती दिवस लढणार? आता आणखी किती जीव जाणार? असा सवाल कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त निल्लेवाडी गावातील एका तरुणीनं केलाय. हातकणंगले तालुक्यातील निल्लेवाडीत सतत पुरामुळे होणाऱ्या नुकसानाविरोधात नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. त्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. ठाकरे सरकारविरोधात आंदोलकांकडून घोषणाबाजीही झाली. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.