Farmers Protest: 'परिणाम वाईट होतील', Karale Guruji यांचा सरकारला थेट इशारा; Vidarbha त आंदोलन पेटणार?
Continues below advertisement
विदर्भातील (Vidarbha) शेतकरी आंदोलनाचे नेते नितेश कराळे गुरुजी (Nitesh Karale Guruji) यांनी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीवरून सरकारला इशारा दिला आहे. 'शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल, परिणाम वाईट होतील', अशा शब्दात कराळे गुरुजींनी सरकारला सुनावले आहे. विदर्भातील शेतकरी झोपलेले नाहीत, असेही ते म्हणाले. आंदोलन सुरू झाल्यावरच सरकारला प्रतिनिधी पाठवण्याची आठवण का झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने तातडीने चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी कराळे गुरुजींनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement