Janata Curfew ला दोन वर्ष पूर्ण, 19 जिल्ह्यात 10 पेक्षा कमी रुग्ण, कोरोनामुक्तीकडे वाटचाल
गणेश ठाकूर, सरिता कौशिक
Updated at:
22 Mar 2022 11:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजनता कर्फ्यूला २ वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्र कोरोनातून सावरल्याचं दिसतंय. कारण आज राज्यात १०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झालीय... राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.