Janata Curfew ला दोन वर्ष पूर्ण, 19 जिल्ह्यात 10 पेक्षा कमी रुग्ण, कोरोनामुक्तीकडे वाटचाल

जनता कर्फ्यूला २ वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्र कोरोनातून सावरल्याचं दिसतंय. कारण आज राज्यात १०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झालीय... राज्यात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola