Jalna Temple : समर्थ रामदासांचे देव चोरीला जाऊन 3 दिवस उलटले, ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन

Continues below advertisement

सोमवारी पहाटे जालन्यातील जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेली. या घटनेला 3 दिवस झाले मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.. त्यामुळे ग्रामस्थांनी आणि भाविकांनी आज अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram