ABP News

Wedding Season : दोन महिन्यात देशभरात 25 लाख विवाह, होणार 3 लाख कोटींची उलाढाल

Continues below advertisement

तुळशी विवाहापासून लग्नसराईला पुन्हा सुरुवात झाली असून 13 डिसेंबरपर्यंत हा विवाह हंगाम सुरु राहणार आहे विशेष म्हणजे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघनेनेने केलेल्या दाव्यानुसार कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याचा चांगला परिणाम आता बघायला मिळणार असून या दोन महिन्यात देशभरात 25 लाख विवाह होणार असून त्यातून तब्बल 3 लाख कोटींची उलाढाल होणार असल्याने व्यावसायिकांमध्येही देखील आनंदाचे वातावरण आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram