Sanjay Raut on Border Dispute : महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल : संजय राऊत

Continues below advertisement

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा.  महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram