लहरी हवामानामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांतील शेती धोक्यात; ICAR चा अहवाल ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2021 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यामधील शेतीला लहरी हवामानाचा मोठा फटका बसल्याचं इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्चने आपल्या अहवालात सांगितलं आहे.