Haribhau Rathod : सत्ताधारी, विरोधकांची मिलीभगत, हरिभाऊ राठोड यांनी केली टीका ABP Majha

या विधेयकांवरून ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मात्र सरकार आणि विरोधकांवरही टीका केलेय. हे विधेयक ओबीसींसाठी घातक असून ते आणण्यासाठी सरकार आणि विरोधकांची मिलीभगत असल्याची टीका त्यांनी केलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola