Gulabrao Patil : सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा - पाटील

उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत.  उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याबाबत गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रीया दिलीय.  सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा असं पाटील म्हणाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola