भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राज्याकडुन काढुन स्वताकडे घेणं हे घटनाबाह्य असल्याची टीका गृहमंत्री अनील देशमुख यांनी केली आहे.