राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता पाच दिवसांचा आठवडा झाला आहे. याची सुरुवात 29 फेब्रुवारीपासून होणार आहे. यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.