Bacchu Kadu Farmers Protest : बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली नागपूरात भव्य एल्गार मोर्चा
Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छिमारांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये २८ तारखेला भव्य एल्गार मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 'अमरण पोषणाचा निर्णय घेतला', असं बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. या मोर्चात ट्रॅक्टर आणि इतर वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून, नागपूरच्या दिशेने विविध गट रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस पाटलांना पत्र पाठवून नागपूरला जाणाऱ्या गटाचं नेतृत्व, लोकसंख्या, वाहनांची माहिती आणि तयारीच्या दिवसांची माहिती मागवली आहे. मोर्चाच्या नियोजनामुळे नागपूरमध्ये सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement