Sanjay Raut on Floods : मदतीचे निकष बदलणं गरजेचं...ओला-सुका माहित नाही : संजय राऊत
Continues below advertisement
शेतकरी तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांची घरे आणि संसार वाहून गेले आहेत, त्यांना तातडीची ५ ते १० हजार रुपयांची मदत अपुरी आहे. वाहून गेलेल्या शेतजमिनीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि जमीन पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त मदतीची आवश्यकता आहे. मात्र, ही मदत देण्याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांची किंवा नेतृत्वाची मानसिकता दिसत नाही. बँकांकडून होणारी कर्ज वसुली थांबवण्याची मागणीही जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे निकष लावून त्यांना योग्य आणि वेळेवर मदत मिळणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांना तातडीने आर्थिक आधार देण्याची गरज आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement