Marriage issue राज्यकर्ते शेतकऱ्यांचं जीवन सुकर करणार का? स्वाभिमानीच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरेंचा सवाल | ABP Majha

शेतकरी बापाचं दुःख पुन्हा सासरीही वाट्याला येऊ नये म्हणून मुली शेतकरी नवरा नको म्हणत असल्याचं स्वाभिमानीच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी म्हटलंय. तसंच राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचं जीवन सुकर करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola