Vikhe Patil On Gayran Land Acquisition : राज्यभरातील गायरान जमिनीवर अडीच लाख नागरिकांचं अतिक्रमण
abp majha web team
Updated at:
29 Nov 2022 08:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना गायारान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या आणि त्या जमिनीवर घर बांधून राहत असलेल्या नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटीस प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आले आहेत गेल्या अनेक वर्षापासून ज्या घरात राहत आहोत ती घर सोडून दुसरीकडे जायचं कुठे त्यामुळे या नागरिकांची झोप उडाली आहे सगळीकडे तणावाचं
वातावरण निर्माण झाला आहे