Marathwada Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी रुपयांचं नुकसान, 22 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2021 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी रुपयांचं नुकसान झालं असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 35 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.