Mumbai : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जेएनपीटीहून येणाऱ्या वाहनांवर स्टिकर्स लावणार, एकनाथ शिंदेंचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2021 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यापुढे एनपीटीहून येणाऱ्या वाहनांवर स्टिकर्स लावणार असल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.