SSC Exam : सरकारच्या निर्णयामुळे अकरावी प्रवेशावेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता; ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी
राज्य सरकारच्या दहावी परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अकरावी प्रवेशावेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय.