मुख्यमंत्री याबद्दल एक शब्दही का बोलत नाहीत? ठाकरे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का? : फडणवीस

Continues below advertisement

मुंबई : मुंबई पोलिसांवरील दबाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिले आहेत. आता सीबीआय चौकशी होईपर्यंत आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील हप्तेखोरीला उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आळा बसेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram