ABP News

Cyclone Tauktae : तोक्ते वादळग्रस्तांसाठी सरकारचं 250 कोटींचं पॅकेज, रत्नागिरीत 30 कोटींचं नुकसान

Continues below advertisement

तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांसाठी सरकारने 250 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर त्याचा नुकसानीचा आकडा आता जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला आहे. यावेळी जिल्ह्याचं जळपास 30 कोटींचं नुकसान झालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram