Cyclone Tauktae : तोक्ते वादळग्रस्तांसाठी सरकारचं 250 कोटींचं पॅकेज, रत्नागिरीत 30 कोटींचं नुकसान
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
26 May 2021 11:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांसाठी सरकारने 250 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर त्याचा नुकसानीचा आकडा आता जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला आहे. यावेळी जिल्ह्याचं जळपास 30 कोटींचं नुकसान झालं आहे.