Cyclone Tauktae : रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस ; आंबा, काजू बगायतदारांचं नुकसान

Continues below advertisement

रत्नागिरी : चक्रीवादळ हे दापोलीच्या दिशेने पहाटेच सरकलेले आहे.आता त्याचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही जाणवत आहे. गुहागरसह चिपळूण, संगमेश्वरसह, दापोलीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचप्रमाणे या भागांत रात्रभर प्रचंड वेगाने वारे वाहत असल्याने अनेक गावात झाडे उनमळुन पडून घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आंबा, काजू बगायतदार यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram