CM Uddhav Thackeray: कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ABP Majha
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना वंदन असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.