कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाल्याने मोठा निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

Continues below advertisement

मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा वेग थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात आज तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली असून लॉकडाऊनच्या छाया गडद होताना दिसत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram