Mumbai Crime: 'फटाके फोडल्याच्या रागातून कुटुंबावर हल्ला', Kandivali त दोन गटात तुफान मारामारी

Continues below advertisement
मुंबईतील (Mumbai) कांदिवली (Kandivali) येथील एकता नगरमध्ये (Ekta Nagar) फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 'फटाके फोडल्याच्या रागातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला', असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला असून, त्यात दोन्ही गट एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) गुन्हा दाखल केला असून वेगाने कारवाई करत तीन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola