Chhagan Bhujbal : शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांसोबत माझे मोठे वाद झाले, पण....

Chhagan Bhujbal : शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांसोबत माझे मोठे वाद झाले, पण....
 आपण द्वारका सर्कल परिसराची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी नाशिक पोलिसांना आपण मनपाच्या असेल पोलीस असेल तंबी दिल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवरती आले त्या ठिकाणावरती असलेले अनुधिकृत वाहनधारक असेल अतिक्रम असेल यांच्यावरती तातडीने कारवाई करण्यात आली हे बघा काल सुद्धा तुम्ही सांगितल इथे मीटिंग झाली नाही प्रश्नच नव्हतं काल तिकडेच मिटिंग झाली सगळे अधिकारी तिकडे जे काम करणारे जे होते ते सगळे तिकडे हजर होते आणि इथे सगळे आले एक एक अधिकारी त्यांनी त्यांना वेळ दिली होती त्यांच्याबरोबर. मग अगदी कुंभ मिळ्यापासून त सगळ्या सगळ्या प्रश्नावर शहराच्या प्रश्नावर पोलिसी प्रश्नावर वगैरे वगैरे सगळी चर्चा प्रत्येकाबरोबर वेगवेगळी करण्यात आली पण आता ते ठीक आहे ना आता काय होतय ते एक आहे की आठ दिवस त्यांना द्यावे लागतील पावसा मध्ये डांबर बसणार नाही काय कर काम पूर्ण झाल्यानंतर मग सिग्नल बसवावे लागतील. सिग्नल बसवल्यानंतर ते सिग्नल जे आहेत प्रत्येक ठिकाणी या बाजूने किती गाड्या येतात, या बाजूने किती गाड्या, इकडून बाजूने किती गाड्या येतात, त्याप्रमाणे त्या सिग्नलला वेळ द्यावा लागेल, त्याला मॅपिंग कराव लागेल आणि ते सिंक्रोनाईज कराव लागेल, त्याला वेळ लागेल खरतर बच्ची कडू यांच जे आंदोलन आहे ते आता स्थगित झालेल आहे, दोन ऑक्टोबर पर्यंत त्यांनी मुदत दिली आहे. कर्जमाफीचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहे. सरकार देखील आता काही? झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटल सुद्धा आम्ही एकत्रित बसतो बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे जेवंत खान झाला मिटलं परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबानी शिवसेने त्यांचं काम करत होत आमच्या मध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पहिल्यासारखं होतं परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola