Chandrakant Patil on Mohan bhagwat :सरसंघचालकांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नका :चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

  बातमी सरसंघचालक यांच्या एका वक्तव्याची..... 'हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असून येत्या १५ वर्षात पुन्हा अखंड भारत असेल असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. हरिद्वारच्या पूर्णानंद आश्रमात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही कायमच  अहिंसेचा पुरस्कार करू मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेची भाषा होईल, कारण जग शक्तीला मानतं असं भागवतांनी म्हटलंय...त्यांच्या या वक्तव्यानं भुवया उंचावल्या आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram