Chandrakant Patil:गेंड्याच्या कातडीच हे सरकार आहे,गेंड्यालाही लाज वाटेल,चंद्रकांत पाटील यांचा हल्ला

राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे आणि सरकारमुळे गेंड्यालाही लाज वाटेल असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं असून सरकारवर हल्ला चढवला आहे. सभागृहात पेपर फुटीवर आम्ही आक्रमक होणार असंही ते यावेळेस म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola