Buldhana : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान ; हजारो हेक्टर शेती पाण्याखाली ABP Majha

 गेल्या चार दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतीच मोठं नुकसान झालंय, जिल्ह्यातील संग्रामपूर , मोताळा तालुक्यात शेतकऱयांच्या हाता तोंडाशी आलेला घास मात्र या चार दिवसांच्या पावसाने हिरावून घेतला आहे. हजारो हेक्टर शेती कुठे पुराच्या पाण्याने वाहून गेली तर कुठे अकखी पीक पाण्याखाली आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola