BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेनी रवींद्र चव्हाणांवर निशाना साधला तर या संदर्भात उत्तर देणं रवींद्र चव्हाणांनी टाळल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे ते किती वेळा फोन करतायत कोणा कोणाच्या नंबरवर फोन करतायत त्यांचा पीए किती लोकांना फोन करतोय किती लोकांच्या टच मध्ये आहे हे मलाही सगळं माहिती आहे. कमी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आता दीपक केसरकरांच्या आरोपांना नितेश राणेनी उत्तर दिल आहे. 2014 पासून नारायण राणेना कोण विरोध करत होता असा सवाल नितेश राणे दीपक केसरकरांना विचारलाय. आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यांना राणे साहेबांच महत्व संपवायच आहे. राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवल. आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या निवडणुकीच्या प्रचारात? तर महायुतीमध्ये दोन तारखेपर्यंत भूकंप होणार कारण कोकणामध्ये सुरू असलेल्या राजकीय राडेनंतर भाजपा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच तशी माहिती दिली. दोन तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची असल्याच चव्हाणांनी म्हटल. त्यांच्या या विधानाला मंत्री नितेश राणे दुजोरा दिलाय. दोन तारखेपर्यंत आम्ही संयम ठेवून आहोत त्यानंतर काय भूमिका घ्यायची ते ठरवू अस नितेश. तर रवींद्र चव्हाणांनी युती संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये युती टिकणार की तुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात उपमुख? की महायुती जी आमची झालेली आहे, एनडीए जो एकत्र आलेला आहे, विचारधारेवर आलो.