Bachchu Kadu : तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी- बच्चू कडू
Continues below advertisement
Bachchu Kadu : तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी- बच्चू कडू
तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी - आमदार बच्चू कडू बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान नाही बच्चू कडू यांची टीका अँकर - शेकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. सरकारने सोयाबीनला दोन हजार रुपयाने भाव कमी दिला. बजेटमध्ये शेतकऱ्यांपेक्षा अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाटा जास्त असतो. त्यामुळे महाशक्ती तयार करण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सारखेच आहे. कोणतेही सरकार राहिले तरी बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान नसल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. कारंजा घाडगे येथे आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रहरचा विदर्भातील पहिला उमेदवार घोषित केलाय.
Continues below advertisement