Babanrao Taywade : दबावात येऊन निर्णय घेतला तर ओबीसींची मुंबईकडे कूच - बबनराव तायवाडे
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 06:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBabanrao Taywade : दबावात येऊन निर्णय घेतला तर ओबीसींची मुंबईकडे कूच - बबनराव तायवाडे मनोज जरांगेंच्या दबाव तंत्रामुळे राज्यातील ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणात, सरकारनं ओबीसींना दिलेला शब्द पाळावा अन्यथा मराठ्यांपेक्षा अधिक संख्येनं ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल, ओबीसी महासंघाचा इशारा.