Ashish Shelar | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : आशिष शेलार

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याने भाजपवर आंदोलन करण्याची वेळी आलीय अशा शब्दांत आशिष शेलार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola