ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याने भाजपवर आंदोलन करण्याची वेळी आलीय अशा शब्दांत आशिष शेलार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.