Aurangabad Rain : औरंगाबादेत केळीच्या बागांचं मोठं नुकसान, केळीच्या बागांमध्ये पाणीच पाणी ABP Majha
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
29 Sep 2021 05:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण , वैजापूर , सिल्लोड सोयगाव तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्यात झालेल्या पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे .तूर सोयाबीन ,कपाशी तर वाया गेलीच आहे पण केळीच्या पिकाठी पाणीच पाणी झाल्याने केळीचे खुंट कधीही कोसळू शकतात आणि त्यामुळे केळीच्या बागेचंही मोठं नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना सतावते आहे . अशाच एका केळीच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.