Maharashtra : शाळांमध्ये पहिल्याच दिवशी 25 लाखांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती, पालक-शिक्षक-विद्यार्थी उत्साही

Continues below advertisement

मुंबई : काल(सोमवार 4 ऑक्टोबर) तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा सुरू झाल्या. राज्यभरात या निमित्तानं शिक्षणोत्सव साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचं अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या निमित्ताने दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram