Ashish Shelar : Chandrakant Patil यांनी हे विधान केलं नसतं तर बरं झालं असतं- शेलार

चंद्रकांत पाटील यांचं ते वैयक्तिक मत. मात्र त्यांनी हे विधान केलं नसतं तर बरं झालं असतं. टाळता आलं असतं, हे समस्त हिंदू समाजाचं आंदोलन होतं. भाजपला श्रेय घ्यायचं नाही, पण उद्धव ठाकरे तेव्हा कुठे होते? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola