कारस्थान करून सरकार हलवण्याचे हे सर्व प्रयत्न, राज्यपाल लेटरवॉरवर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

"साकीनाक्यातील घटनेने राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हिच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल.", असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola