Anil Agarwal : जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारनं खूप प्रयत्न केले, गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला

Continues below advertisement

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आणि आता वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय. प्रकल्पासाठी जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारनं कसोसीनं प्रयत्न केले, पण प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला होता, असं अनिल अग्रवाल यांनी केेलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय. दोन लाख रोजगारनिर्मितीची क्षमता असलेला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ब्लेमगेम सुरु आहे.... या पार्श्वभूमीवर अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून कंपनीची बाजू मांडली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram