Amravati : पारंपारिक गोटमार उत्सवाला सुरुवात, पारंपारिक खेळात अनेक जण जखमी व्हायची भिती

परंपरेच्या नावाखाली, दरवर्षी पांढुर्णा येथे एक जीवघेणी स्पर्धा आयोजित केली जाते ज्यात आतापर्यंत अनेक जणांचा बळी गेला आहे. . रक्तरंजित परंपरेत, पांढुर्णा आणि सावरगाव ही दोन गावे एकमेकांविरुद्ध दगडफेकीच्या स्पर्धेत भाग घेतात. गोटमार उत्सवा हा 400 वर्षांची परंपरा असलेला  घातक उत्सव आहे कारण यात अनेकांचा मृत्यू झाला आहे आणि काही लोकांना गंभीर जखमा देखील झाल्या आहेत. या उत्सवात दोन गावातील लोक स्थानिक जाम नदीच्या दोन्ही बाजूस जमतात आणि प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करतात.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola