Amravati : गावच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचा वाद विकोपाला, हजारो बौद्ध बांधव मुंबईच्या दिशेनं

अमरावतीत गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचा वाद विकोपाला, मोठ्या संख्येनं बौद्ध समाजातील बांधव मुंबईच्या दिशेनं निघाले, डॉ. आंबेडकरांच्या नावाची कमान लावण्यावरुन वाद. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola