Farmer Suicide | मुलाकडून शाळेत 'बळीराजा नको करु आत्महत्या' कविता सादर, त्याच रात्री पित्याची आत्महत्या

Continues below advertisement
शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून तिसरीतल्या एका मुलाने एक कविता रचली आणि शाळेत सादर केली. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच दिवशी त्याच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram