थकीत FRP साठी साखर कारखान्यावर आंदोलन, रक्कम मिळाली नाही तर कारखाना बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

Continues below advertisement

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टी वन साखर कारखान्याकडे साडेचार हजार शेतकऱ्यांची 5 लाख 22 हजार 749 मेट्रिक टॅन उसाच्या एफआरपीची रक्कम थकीत आहे. अनेक आंदोलन करूनही कारखान्याकडून हि रक्कम देण्यात येत नाही त्यामुळे आज शेतकरी सुकाणू समितीकडून कारखान्याच्या मोळीचा कार्यक्रम रोखण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमले आहेत. मागच्या 3 तासापासून शेतकऱ्यांचे हे आंदोलन असुन जर आज थकीत रक्कम देण्यात आली नाही तर कारखाना बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram