Chitra Wagh On Neelam Gorhe : महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले चित्रा वाघ यांची टीका
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 05:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChitra Wagh On Neelam Gorhe : मुंबईतल्या 'निर्भया'च्या मृत्यूनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. या घटनेनंतर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.