Congress Kisan Rally : भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्रात काँग्रेसची 'किसान रॅली असणार
Continues below advertisement
भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्रात काँग्रेसची 'किसान रॅली असणार आहे. सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधींसह बडे नेते उपस्थित राहणार आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
Continues below advertisement