Ratnagiri Accident | रत्नागिरीत मुंबई-गोवा हायवेवर अपघात, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरीत मुंबई-गोवा हायवेवर कंटेनरला अपघात झाला. लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळच सकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने मोठा अपघात टळला. खासगी बसन पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा अपघात झाला.