Mumbai Goa : मुंबई ते सिंधुदुर्ग व्हाया रायगड आणि रत्नागिरी असा 400 किमीचा कोकण एक्स्प्रेसवे बनणार

कोकणात जाताना नेहमीच कोकणवासीयांना आणि पर्यटकांना खडतर रस्त्याचा सामना करत जावा लागतं. त्यासाठी राज्य सरकारने मुंबई-गोवा हायवे आणि मुंबई शिवडी न्हावा-शेवा हे प्रकल्प सुरू केले. मात्र हे प्रकल्प अजून ही अर्धवट असतानाच आता राज्यसरकारने मुंबई ते  सिंधुदुर्गाला जोडणाऱ्या ग्रीन फिल्ड कोकण महामार्ग ची घोषणा केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola