Mumbai | भाजपच्या 4 माजी मंत्र्यांना बंगले रिकामे करण्याची नोटीस | ABP Majha

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी सत्तास्थापन केली आहे. तीन पक्षांच्या 43 नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली आहे. 2 जानेवारी रोजी मंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा, अजित पवारांना त्यांचा फेव्हरिट देवगिरी, अशोक चव्हाणांना मेघदूत, दिलीप वळसे पाटलांना शिवगिरी, अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी तर आदित्य ठाकरेंना ए 6 हा बंगला मिळाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola