ABP News

Corona : कोरोनाविरोधी लढाईत भारतानं घडवला इतिहास, भारतात २०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

Continues below advertisement

Corona : कोरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश मिळालंय.. देशात २०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झालाय. तब्बल १८ महिन्यात भारताने हा इतिहास घडवलाय... १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरु झाली होती 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram